महाराष्ट्रात १५ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बदलणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणात फेरविचार करण्याची वेळ आली असून इच्छुकांत संभ्रम आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणात फेरविचार करण्याची वेळ आली असून इच्छुकांत संभ्रम आहे.