wartaa.in

गोंदियात तीव्र पाणीटंचाई; आमदार बडोले यांचा प्रशासनाला अल्टीमेटम

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वीज बिलांमुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. गुरुवारपर्यंत तोडगा न निघाल्यास शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार राजकुमार बडोले यांनी दिला आहे.

Read More
wartaa.in

भाजप आमदार पराग शाह भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर का फिरले?

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले भाजपचे पराग शाह भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर फिरताना दिसले.

Read More
wartaa.in

मुंबई पोलिसांचा मनोज जरांगे यांना दणका, आंदोलनाला परवानगी नाकारली

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणाला पोलिसांनी पुन्हा एकदा परवानगी नाकारली आहे.

Read More
wartaa.in

अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, तब्बल ३६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.

Read More
wartaa.in

गोंदिया जिल्ह्यात ३,३१० शेतकरी कर्जमुक्त, खात्यात निधी जमा

गोंदिया जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ३ हजार ३१० शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, त्यांच्या खात्यात ४ कोटी ८९ लाख रुपये जमा झाले आहेत.

Read More
wartaa.in

भंडारा फलक विटंबना प्रकरण: आरोपींवर कारवाईसाठी १४ सप्टेंबरला बैठक

भंडारा जिल्ह्यातील नवेगाव येथे समता सैनिक दलाच्या फलकावर झालेल्या विटंबनेविरोधात आणि पोलिसांच्या दिरंगाईविरुद्ध १४ सप्टेंबरला महत्त्वाची बैठक आयोजित.

Read More
wartaa.in

उपरवर्गीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र पेटणार, राजकुमार बडोले यांचा इशारा

अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णयाविरोधात महाराष्ट्रात तीव्र महाआंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, माजी मंत्री राजकुमार बडोले आक्रमक झाले आहेत.

Read More
wartaa.in

तावशी-संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळ ठार

तावशी-संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून वनविभाग तपास करत आहे.

Read More
wartaa.in

खांबी-सिरेगाव पाणीपुरवठा योजना: श्रेयवाद आणि पाण्याचा गंभीर प्रश्न

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खांबी-सिरेगाव पाणीपुरवठा योजनेवरून श्रेयवादाची चर्चा सुरू असून, दुसरीकडे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Read More
wartaa.in

महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी नियुक्त

महाराष्ट्रातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्त्या करण्यात येत आहेत.

Read More