तावशी-संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळ ठार
तावशी-संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून वनविभाग तपास करत आहे.
तावशी-संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून वनविभाग तपास करत आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खांबी-सिरेगाव पाणीपुरवठा योजनेवरून श्रेयवादाची चर्चा सुरू असून, दुसरीकडे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्त्या करण्यात येत आहेत.
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद पनीर व खवा जप्त केला आहे.
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 18 वी BRICS शिखर परिषद 2026 सुरू झाली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जागतिक सहकार्य आणि विकासावर भर दिला जात आहे.
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 18 वी BRICS शिखर परिषद 2026 सुरू झाली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जागतिक सहकार्य आणि विकासावर भर दिला जात आहे.
मोरगाव येथे राजे छत्रपती ग्रुपच्या वतीने पारंपारिक आणि उत्साही वातावरणात बालगोपाळांसाठी तान्हा पोळा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले.
गोंदिया-बालाघाट महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३ वर्षांच्या बालकासह ६ मजुरांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग नियमात मोठा बदल केला आहे. ग्रामीण भागासाठी बुकिंगचा कालावधी २५ दिवस करण्यात आला आहे.
ताणतणाव आणि आधुनिकतेच्या युगात मानवी मनाला शांतता मिळवण्यासाठी जगभरात गौतम बुद्धांच्या विचारांकडे वाढते आकर्षण पाहायला मिळत आहे.