अरण्याचं गूढ उलगडणारा ऋषी गेला…
नवेगाव बांधचे वैभव उलगडणारे आणि अरण्य जीवनाचे गूढ उभे करणारे अरण्य ऋषी मा. मारुती चितमपल्ली सर यांचे निधन. त्यांचे कार्य आणि विचार निसर्गप्रेमींसाठी सदैव प्रेरणादायक राहतील.
नवेगाव बांधचे वैभव उलगडणारे आणि अरण्य जीवनाचे गूढ उभे करणारे अरण्य ऋषी मा. मारुती चितमपल्ली सर यांचे निधन. त्यांचे कार्य आणि विचार निसर्गप्रेमींसाठी सदैव प्रेरणादायक राहतील.