महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी नियुक्त
महाराष्ट्रातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्त्या करण्यात येत आहेत.
वार्ता महाराष्ट्र या विभागातून मिळवा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी.
Wartaa Maharashtra covers the latest updates from Maharashtra including politics, society, education, culture, and agriculture — all in Marathi.
महाराष्ट्रातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्त्या करण्यात येत आहेत.
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद पनीर व खवा जप्त केला आहे.
मोरगाव येथे राजे छत्रपती ग्रुपच्या वतीने पारंपारिक आणि उत्साही वातावरणात बालगोपाळांसाठी तान्हा पोळा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले.
गोंदिया-बालाघाट महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३ वर्षांच्या बालकासह ६ मजुरांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग नियमात मोठा बदल केला आहे. ग्रामीण भागासाठी बुकिंगचा कालावधी २५ दिवस करण्यात आला आहे.
ताणतणाव आणि आधुनिकतेच्या युगात मानवी मनाला शांतता मिळवण्यासाठी जगभरात गौतम बुद्धांच्या विचारांकडे वाढते आकर्षण पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरीप पिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्यांची मागणी होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणात फेरविचार करण्याची वेळ आली असून इच्छुकांत संभ्रम आहे.
अर्जुनी मोरगाव शहरात अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना व भरधाव दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या राजीनाम्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे.